शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अण्णा हजारे -गिरीश महाजन भेटीनंतरही उपोषण सुरुच, उद्या केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 16:14 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंधरापैकी अकरा मागण्यांवर अण्णांची समजूत काढण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. उपोषण सुरु असलेल्या रामलीला मैदानात त्यांनी अण्णांशी चर्चा केली. उरलेल्या चार मागण्यांबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच अण्णा उपोषण मागे घेण्याबद्दल निर्णय घेणार आहेत.

- राळेगणला जमले नाही ते दिल्लीत पटवून दाखवणार?

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंधरापैकी अकरा मागण्यांवर अण्णांची समजूत काढण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. उपोषण सुरु असलेल्या रामलीला मैदानात त्यांनी अण्णांशी चर्चा केली. उरलेल्या चार मागण्यांबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच अण्णा उपोषण मागे घेण्याबद्दल निर्णय घेणार आहेत. 

अण्णांच्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद लाभत नसला तरी दिल्लीच्या उन्हाळ्यात उपोषण करणाऱ्या अण्णांची प्रकृती ढासळली तर सरकारविरोधी जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळेच भाजपाकडून पुन्हा एकदा अण्णांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गिरीश महाजनांना अण्णांकडे रामलीला मैदानात पाठवण्यात आले.

२३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरु केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा ऊन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी उपोषणाला गंभीरतेने घेतले आहे. अण्णांनी उपोषणच करु नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला होता. मात्र अण्णांनी दाद दिली नव्हती. आता मात्र उपोषणाचा चौथा दिवस असताना परिस्थिती चिघळू नये यासाठी पुन्हा एकदा गिरीश महाजनांनाच अण्णांकडे पाठवण्यात आले होते.

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजन