शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाकिस्तानने अंजूला दिला 1 वर्षाचा व्हिसा; भारतात परतण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 20:47 IST

मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेलेल्या अंजूने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची जोरदार चर्चा सुरू आहे. अंजू फेसबुक फ्रेंड नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली आणि तिथेच तिने इस्लाम स्वीकारुन त्याच्याशी लग्न केले. सुरुवातीला अंजूला एक महिन्याचा व्हिसा मिळाला होता, पण आता पाकिस्तानने तिला 1 वर्षाचा व्हिसा दिला आहे. व्हिसाची मुदतवाढ मिळाल्यामुळे अंजू भारतात परतण्याची शक्यता फार कमी आहे.

पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि इस्लाम स्वीकारुन फातिमा बनली. तिच्या व्हिसाची मुदत संपणार होती, मात्र पाकिस्तानने तिला मुदतवाढ दिल्यामुळे आता ती नसरुल्लाची पत्नी म्हणून पाकिस्तानातच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने नसरुल्लाहच्या विनंतीवरून तिच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. खुद्द नसरुल्लाहने ही माहिती दिली आहे.

नसरुल्लाह काय म्हणालानसरुल्लाह म्हणाला, मी इस्लामाबादला माझी पत्नी अंजू (फातिमा) हिचा व्हिसा वाढवण्यासाठी आलो होतो. मंत्रालयाने विचारलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या आहेत आणि अंजूला एक वर्षाचा व्हिसा मिळाला आहे. अंजूला व्हिसा मिळाल्यामुळे तिचा पाकिस्तानमधील मुक्काम वाढवला आहे. दरम्यान, अंजूचा पहिला पती अरविंद याने नसरुल्लाविरुद्ध जयपूरच्या फूलबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदच्या तक्रारीनुसार, दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे सीमेपलीकडील व्यक्तीशी ती लग्न करू शकत नाही, असा दावा अरविंदने केला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारInternationalआंतरराष्ट्रीय