शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तितली चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओदिशात आता पुराची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 00:33 IST

भुवनेश्वर/विजयवाडा : तितली चक्रीवादळाने ओदिशा व आंध्र प्रदेशला गुरुवारी मुसळधार पावसासह तडाखा दिला. त्यामुळे या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये नद्या, ...

भुवनेश्वर/विजयवाडा : तितली चक्रीवादळाने ओदिशा व आंध्र प्रदेशला गुरुवारी मुसळधार पावसासह तडाखा दिला. त्यामुळे या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून त्यामुळे तिथे पूर येण्याची भीती आहे.या चक्रीवादळात दोन्ही राज्यांत १२ जणांचा बळी गेला. अनेक झाडे, विजेचे खांब कोसळले. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच वीजपुरवठाही अनेक ठिकाणी खंडित झाला. ओदिशाचा गंजम व आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम या जिल्ह्यांना तितली चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या. आंध्र प्रदेशमधील १६ जलप्रकल्पांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. (वृत्तसंस्था)नुकसान भरपाईआंध्रमध्ये मरण पावलेल्या आठ जणांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. वादळामुळे या राज्यात किती नुकसान झाले याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांना दूरध्वनी करून जाणून घेतली. ओदिशातील तीन जिल्ह्यांतील ६० लाख लोकांना वादळाचा तडाखा बसला आहे.गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पाऊस कोसळत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश