शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

आंध्र प्रदेशात चक्रीवादळाने लाखो लोकांचा गेला ‘निवारा’; आठ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 01:41 IST

एक लाखांवर लोकांना हलविले, १,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत

विजयवाडा : निवार चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने चित्तोरमध्ये सहा आणि कडप्पात दोन जण बेपत्ता झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, जोरदार पावसामुळे नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा जिल्ह्यांत १.१२ लाख लोकांना फटका बसला आहे. दोन हजारांवर घरांची पडझड झाली आहे. ८८ मोठी जनावरे, दोन हजारांहून अधिक लहान जनावरे आणि ८ हजारांवर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. 

१,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत ४० हजारांवर व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना आश्रय शिबिरात दाखल करण्यात आहे. चार जिल्ह्यांना मदतकार्यासाठी २.५० कोटी  रुपये जारी करण्यात आले आहेत. शिबिरातील प्रत्येकाला ५०० रुपये विशेष साहाय्य देण्यात आले.   

पिकांचे नुकसानप्राथमिक अंदाजानुसार, नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा, कुर्नूलमध्ये २.१४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाकडून पिकांच्या नुकसानीची माहिती एकत्रित केली जात आहे. राज्य सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या आठ टीम आणि एसडीआरएफच्या सहा टीम तैनात केल्या आहेत. रेणीगुंटाजवळ फसलेल्या दोन लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे, तसेच नेल्लोर जिल्ह्यातून फसलेल्या ६० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळ