शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

विजयवाडाजवळ उभारणार आंध्र प्रदेशची राजधानी

By admin | Updated: September 5, 2014 03:30 IST

विधानसभेत विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळादरम्यान नायडू यांनी, 1 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने नवी राजधानी विजयवाडाजवळ बनवली जावी असा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

हैदराबाद : आंध्र प्रदेशची नवी राजधानी विजयवाडाजवळ उभारणार असल्याची घोषणा करून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी राजधानीच्या स्थळाबद्दल गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चेसह अन्य शक्यतांनाही विराम दिला.
विधानसभेत विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळादरम्यान नायडू यांनी, 1 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने नवी राजधानी विजयवाडाजवळ बनवली जावी असा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. 
याचसोबत, राज्यात सरकार विकासाचे विकेंद्रीकरण करणार असून, तीन मोठय़ा शहरांसह 14 स्मार्ट शहरेही विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यासाठी जमिनीची व्यवस्था कॅबिनेटची उपसमिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅबिनेटचा हा निर्णय नागरिकांच्या इच्छेचे प्रतिरूप आहे. तसेच केंद्राने नियुक्त केलेल्या शिवराम कृष्णन समितीकडे विविध भागातून आलेल्या मतांनाही तो पाठिंबा देणारा आहे असे नायडू पुढे म्हणाले.
(वृत्तसंस्था)