शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अमित शाह घेणार प्रदेश भाजपा नेत्यांचा ‘क्लास’

By admin | Updated: September 19, 2014 02:05 IST

निराशाजनक कामगिरीमुळे संतप्त झालेले पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी संबंधित राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना या पोटनिवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या पराभवाबाबत विस्तृत अहवाल मागितला आहे.

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या निराशाजनक कामगिरीमुळे संतप्त झालेले पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी संबंधित राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना या पोटनिवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या पराभवाबाबत विस्तृत अहवाल मागितला आहे.
भाजपाच्या सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या दौ:यावरून परतल्यानंतर शाह या राज्यांमधील प्रदेश नेतृत्व आणि त्या राज्यात पक्षाचे सरकार असले तर मुख्यमंत्री आणि संबंधित राज्यांच्या केंद्रीय प्रभारींसमवेत एक बैठक घेऊन या पोटनिवडणुकीच्या निकालांची समीक्षा करणार आहेत. शाह 19 सप्टेंबरला दिल्लीत परत येतील. याआधीही उत्तराखंड आणि बिहारमधील पोटनिडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर शाह यांनी दोन्ही राज्यांच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला होता.
दरम्यान या पोटनिवडणुकीतील पराभवावर भाजपा नेते वेगवेगळे भाष्य करीत आहेत. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षनेतृत्वाचा अहंकार वाढला होता. त्याला धक्का बसणो आवश्यक होते. पोटनिवडणुकीतील पराभवामागे पक्ष कार्यकत्र्याची उदासीनता हे मुख्य कारण आहे. अलीकडच्या काळात दिल्लीतील भाजपा मुख्यालय पक्ष कार्यालयापेक्षा  कार्पोरेट घराण्याच्या कार्यालयासारखे दिसत आहे. तेथे कोणत्याही नेत्याला आणि पदाधिका:याला भेटणो कठीण झाले आहे.
काही भाजप नेते दबक्या आवाजात अमित शाह यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरत आहेत. त्यांच्या मते, शाह यांनी खासदार योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी दिली होती. त्यामुळे भाजपाचे दुसरे नेते नाखूश होते. दुसरीकडे, बसपाने उमेदवार उभा न केल्याने त्याचा थेट फायदा सपाला झाल्याचे भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना वाटते. राजस्थानमधील निकाल धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. आदित्यनाथ यांना स्टार प्रचारक बनविल्याने आणि त्यांनी सांप्रदायिक विष पेरल्याने तसेच लव्ह जिहादला मुद्दा बनविल्याने भाजपाचा पराभव झाला, हे त्रिवेदी यांना मान्य नाही. याचा परिणाम महाराष्ट्र व हरियाणातील निवडणूक निकालांवर होणार नाही, असे ते म्हणाले.