शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

भाजपाच्या अध्यक्षपदी अमित शहा?

By admin | Updated: June 25, 2014 02:57 IST

भाजपाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तींचा शोध सुरू झाला असून, भाजपाच्या केंद्रीय संघटनेमध्ये मोठा फेरबदल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांना मोदी सरकारमध्ये गृहमंत्री बनविण्यात आल्याने भाजपाच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तींचा शोध सुरू झाला असून, भाजपाच्या केंद्रीय संघटनेमध्ये मोठा फेरबदल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 
भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत मोदी यांचे विश्वासू आणि पक्षाचे सरचिटणीस अमित शहा तसेच मोदींचे निकटवर्तीय सरचिटणीस जगत प्रकाश नड्डा आणि ओम माथुर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीत अमित शहा यांचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्या दहा वर्षात उत्तर प्रदेशात केवळ दहा खासदार भाजपाकडे होते. परंतु 16 व्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 73 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याचे श्रेय अमित शहा यांना दिले जात आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीचा राजीनामा दिलेल्या बडोदा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. 
सरकार आणि पार्टीप्रमुख असे दोन समांतर केंद्र विकसित होण्याला संघ मुख्यालयाने देखील विरोध केला आहे. त्यादृष्टीने विचार करता मोदींच्या कार्यशैलीची चांगली ओळख असलेले अमित शाह अध्यक्षपदासाठी योग्य मानले जात आहेत. 
पंतप्रधान आणि पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष एकाच राज्यातून आलेला नसावा, असे संघाचे मत होते. परंतु मोदींचे दडपण आल्याने संघाने त्यांच्या सुरात सूर मिसळणो योग्य समजले आहे, असे सांगण्यात येते. मोदींच्या पसंतीच्या उमेदवाराला संघाकडून हिरवा कंदील मिळाला असल्याचे मानले जात आहे. मात्र, पार्टी आणि संघातील एक मोठा गट अध्यक्षांची निवड घाईगडबडीत करण्याच्या विरोधात आहे. 
सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर केंद्रीय संघटनेत फेरबदल करण्यात यावे, असे त्यांचे म्हणणो आहे. पार्टीच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेने शिक्कामोर्तब केलेले नाही. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि परिषदेची बैठक संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर बोलावली जाण्याची शक्यता आहे.
 
उत्तर प्रदेशात हरलेल्या जागांवर भाजपाची नजर
4सपा नेते मुलायमसिंग यांचा आझमगडवरील प्रभाव कमी करण्याची जबाबदारी गोरखपूरचे पक्षाचे वरिष्ठ खासदार योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे रायबरेली आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अमेठीतील वर्चस्व संपवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि फूलपूरचे खासदार केशव मौर्य यांच्याकडे देण्यात आली आहे. मैनपुरीच्या पोटनिवडणुकीसाठी पराभूत उमेदवारास पुन्हा सक्रिय केले जात आहे.