शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंजूचं लोकेशन सापडलं; प्रियकरासाठी गाठलेलं पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 14:26 IST

अंजूचे शेवटचे लोकेशन 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली होतं.

पतीशी खोटं बोलून चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेलेली राजस्थानमधील अंजू 29 नोव्हेंबरला पुन्हा भारतात परतली. विवाहित असूनही तिने तिथला प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केला आणि आपलं नाव बदलून फातिमा ठेवलं. ती वाघा बॉर्डरवर परतल्यावर सुरक्षा यंत्रणांनी तिची सखोल चौकशी केली. यानंतर ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. अंजूचे शेवटचे लोकेशन 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली होतं. मात्र 7 दिवसांनी अंजू भिवडी, अलवर येथे असल्याचं उघड झालं.

बुधवारी पोलिसांनी अंजूची चौकशी केली. तिचे जबाब नोंदवण्यात आले. अंजूचा पती अरविंद याने भिवडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय अरविंदने अंजूचा पाकिस्तानी पती नसरुल्लाह याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. 30 नोव्हेंबरपासून अंजू कुठे होती हे कोणालाच माहीत नाही. मात्र आता तो भिवडीमध्ये असून त्याने पोलिसांकडे जबाबही नोंदवला आहे.

अंजूने पंजाबमधील गुप्तचर यंत्रणांना सांगितले होते की, ती केवळ अरविंदपासून घटस्फोट घेण्यासाठी भारतात आली आहे. याशिवाय ती मुलांनाही मिस करत होती. मात्र, अंजूचा पती अरविंद, वडील गयाप्रसाद थॉमस किंवा मुलं तिच्याशी बोलू इच्छित नाहीत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आता त्यांचा अंजूशी काहीही संबंध नाही.

अरविंद म्हणाला की अंजू तिच्या इच्छेनुसार कुठे जाते याने तिला काही फरक पडत नाही. त्याचवेळी ग्वाल्हेरमध्ये राहणार्‍या अंजूच्या वडिलांनीही सांगितले की, त्यांची मुलगी पाकिस्तानला गेली होती तेव्हाच त्यांच्यासाठी मेली होती. अंजूला भेटायचं नाही असंही मुलं सांगतात.

21 जुलै रोजी गेली पाकिस्तानात 

अंजू 21 जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. तिने पती अरविंदला सांगितले होते की, ती फिरण्यासाठी जयपूरला जात आहे. पण त्यानंतर अंजू पाकिस्तानात पोहोचल्याचं समोर आले. हा प्रकार अरविंदला कळताच त्याने अंजूला फोन केला. खोटे बोलण्याचे कारण विचारले. आधी अंजू सांगत राहिली की ती इथे फक्त भेटायला आली आहे आणि दोन चार दिवसात परत येईल. पण असं झालं नाही. प्रसारमाध्यमांद्वारे हे प्रकरण भारतभर पसरले. यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचं समोर आलं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान