शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कम्युनिस्टांच्या स्वभावामध्येच हिंसेचे राजकारण, भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:39 IST

‘हिंसेचे राजकारण’ कम्युनिस्टांच्या स्वभावातच आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला.

नवी दिल्ली : ‘हिंसेचे राजकारण’ कम्युनिस्टांच्या स्वभावातच आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला. केरळमध्ये होत असलेल्या राजकीय हत्यांच्या प्रश्नावर शहा यांनी माकपच्या येथील कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्या वेळी ते बोलत होते.केरळमध्ये डाव्या पक्षांच्या अत्याचारांच्या विरोधात शाह यांनी ‘जनरक्षा यात्रा’ मोहीम हाती घेतली आहे. शाह म्हणाले की, केरळमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना डाव्या पक्षाचे कार्यकर्ते ठार मारत आहेत व दहशत निर्माण करीत आहेत. शहा यांनी कॅनॉट प्लेसमधून गोल मार्केट भागातील माकपच्या मुख्यालयावर मोर्चा नेला. या वेळी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथानाम आणि भाजपाचे दिल्लीतील खासदार उपस्थित होते. शहा म्हणाले, कितीही दहशत निर्माण केली, तरी डाव्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये कमळ फुलायचे कोणीही थांबवू शकत नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात भाजपा आणि संघाच्या जास्तीतजास्त कार्यकर्त्यांच्या अत्यंत क्रूररीत्या हत्या झाल्या आहेत, असा आरोप शहा यांनी केला. हत्यांचा संपूर्ण दोष विजयन यांचाच असल्याचे ते म्हणाले. हिंसेचे राजकारण हा कम्युनिस्टांचा स्वभाव आहे. केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा राज्यात प्रदीर्घ काळापासून कम्युनिस्ट सत्तेवर असून, जास्तीतजास्त राजकीय हिंसाचार हा या राज्यांत झाला आहे, हा काही योगायोग नाही. हे लोक जेथे कुठे सत्तेवर असतात, तेथील राजकीय संस्कृती हिंसाचारात रूपांतरित होते, असे ते म्हणाले. जनरक्षा यात्रा शहा यांनी केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ३ आॅक्टोबर रोजी सुरू केली. तिची सांगता १७ आॅक्टोबर रोजी थिरुवनंतपूरममध्ये होईल.माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाची ही यात्रा ‘फ्लॉप शो’ असल्याचा दावा केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाह