शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मोदींच्या कारकीर्दीत सीबीआयचे स्वत:शीच युद्ध, राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 04:58 IST

मोदी सरकारकडून राजकीय सूड उगविण्यासाठी सीबीआयचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. पण आता या संस्थेची रया जाण्याची वेळ आली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून राजकीय सूड उगविण्यासाठी सीबीआयचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. पण आता या संस्थेची रया जाण्याची वेळ आली आहे. सीबीआयचे स्वत:शीच युद्ध सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात एका लाच प्रकरणात सीबीआयनेच गुन्हा नोंदविला आहे. त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांचे लाडके तसेच गुजरात केडरमधील आणि गोध्रा विशेष तपास पथकात कामगिरी बजावलेले अधिकारी अशी राकेश अस्थाना यांची ओळख आहे. सीबीआयमध्ये संचालकांनंतर त्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. अशा व्यक्तीवरच आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सीबीआयच्या विशेष संचालकपदी अस्थाना यांची नियुक्ती केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी कठोर टीका केली होती. बीफ निर्यात करणारा व्यापारी मोईन कुरेशी हा मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात गुंतला आहे. त्यातून सुटका करण्यासाठी त्याच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच अस्थाना यांनी घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सीबीआयने १५ आॅक्टोबर रोजी गुन्हा नोंदविला.>अंतर्गत स्पर्धेतून तर कारवाई झाली नाही ना?सीबीआयच्या अधिकाºयांमधील अंतर्गत स्पर्धेमुळे अस्थानांवर कारवाई झाली नाही ना, असाही संशय अनेकांनी बोलून दाखविला आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पोलीस अधिकारी असलेल्या अस्थानांची त्यांच्याशी विशेष जवळीक होती. गोध्रासारख्या संवेदनशील प्रकरणाच्या विशेष तपास पथकात असलेल्या अस्थाना यांनी बजावलेल्या कामगिरीवर त्यावेळी मोदी अतिशय खुश होते. मग आताच नेमके असे काय झाले की त्यांच्यावर कारवाईची कुºहाड उगारण्यात आली याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी