शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
3
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
4
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
5
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
8
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
9
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
10
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
11
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
12
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
13
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
15
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
16
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
17
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
18
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
19
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
20
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

सर्व उपग्रह मार्चपर्यंत कक्षेत स्थिरावणार

By admin | Published: October 09, 2015 12:39 AM

क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.

बंगळुरू : क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.केवळ भारतासभोवतालच्या सर्व देशांना नव्हे, तर संपूर्ण जगाला सिग्नल यंत्रणा पुरविण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे इस्रोचे अध्या ‘गगन’ यंत्रणा असलेले दोन उपग्रह कार्यरत असून चार दिशादर्शक उपग्रह अंतराळातून डाटा पुरवत आहेत. जीसॅट-१५ हा गगन पेलोड लावलेल्या नव्या उपग्रहाचे १० नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण होणार आहे. सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा आहे. यामुळे देश अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. इस्रोच्या उपग्रह केंद्रात जागतिक दिशादर्शक उपग्रह यंत्रणा वापरकर्त्यांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (वृत्तसंस्था) जगभरात व्याप्ती वाढविणारउपग्रह कक्षेत स्थिरावल्यानंतर आम्ही अन्य देशांसोबत कार्य करीत यंत्रणेची व्याप्ती जगभरात वाढविणार आहोत. सध्या ही यंत्रणा १५०० कि.मी. पलीकडे सिग्नल पोहोचविण्याचे काम करीत आहे. आणखी काही भूभाग जोडत संपूर्ण जग व्यापणे शक्य होणार आहे. सध्या कोरिया आणि आखाती देशांसोबत चर्चा केली जात आहे. हळहळू विस्तार वाढविला जाईल. त्यासाठी दशकापेक्षाही कमी काळ लागेल. भारतीय उपखंडातील वस्तूंची स्थिती, वेग आणि वेळेसह सर्व माहिती पुरविण्यासह स्वतंत्र उपग्रह दिशादर्शक यंत्रणा पुरविण्यासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे. सात उपग्रहांच्या एकत्रित यंत्रणेमुळे जमिनीवर मोठे नेटवर्क उपलब्ध करवून देता येईल,असे कुमार यांनी नमूद केले.