शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अनिवासी लखोबांनो सावधान... 48 तासांच्या आत विवाहनोंदणी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:18 IST

अनिवासी भारतीयांनी केलेल्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली- भारतामध्ये अनिवासी भारतीयांनी केलेल्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी आदेश दिले आहेत.

आतापर्यंत अनिवासी भारतीयांच्या विवाहाबाबत असे नियम नाहीत. मात्र विधी आयोगाने या विवाहांची 30 दिवसांमध्ये नोंदणी व्हायला हवी अशी सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे तीस दिवसांनंतर प्रतीदिन 5 रुपयांचा दंड लागू करण्याचीही सूचना या आयोगाने केली आहे.

मेनका गांधी यांनी काल याबाबत बोलताना सांगितले, सर्व अनिवासी भारतीयांच्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी अन्यथा पासपोर्ट, व्हीसा वगैरे कोणतीच सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होणार नाही. नोंदणी केलेल्या सर्व विवाहांची माहिती केंद्र सरकारच्या डेटाबेसकडे पाठवण्याचे आदेशही रजिस्ट्रारना देण्यात आले आहेत. अनिवासी भारतीयांच्या विवाहासंदर्भात अनेक प्रकरणे समोर येत होती. त्यामुळे महिला बालकल्याणविकास मंत्रालयाने  परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कायदा व न्याय मंत्रालयाच्या समावेशासह एक इंटीग्रेटेड नोडल एजन्सीची स्थापना केली होती. त्या एजन्सीने दिलेल्या सुचनेनुसार हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयासमोर आलेल्या सहा प्रकरणांमध्ये लूक आउट नोटिस बजावण्यात आली तर पाच प्रकरणांमध्ये पासपोर्ट अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला गेला असे गांधी यांनी याबाबत बोलताना सांगितले. अनिवासी भारतीयांतर्फे मुलींची फसवणूक, त्रास अशा, मुलींना सोडून परत परदेशात कायमचे जाणे अशी अनेक प्रकरणे सतत मंत्रालयासमोर येत असतात. त्यामुळेच असे पाऊल उचलण्यात आले असावे.

टॅग्स :marriageलग्न