शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

कोरोनाला रोखण्यात सर्व यंत्रणा ठरल्या अपयशी; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:40 IST

राहुल गांधी; देशाला आता हवी ‘जन की बात’

नवी दिल्ली : कोरोनाचा हाहाकार रोखण्यास देशातील सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे. आता देशाला ‘मन की बात‘ नव्हे तर ‘जन की बात‘ हवी आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

राहुल गांधी म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. त्यासाठी आपली राजकीय कामे सध्या बाजूला ठेवावीत. जनतेला मदत करणे हाच काँग्रेसचा धर्म आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातील माझ्या आगामी सभा मी रद्द केल्या आहेत.

संकट आणखी गडद

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट येत्या काही काळात आणखी गडद होणार आहे. केंद्र सरकारने लसी, ऑक्सिजन यांचा पुरेसा पुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधी