शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

कोरोनाला रोखण्यात सर्व यंत्रणा ठरल्या अपयशी; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:40 IST

राहुल गांधी; देशाला आता हवी ‘जन की बात’

नवी दिल्ली : कोरोनाचा हाहाकार रोखण्यास देशातील सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे. आता देशाला ‘मन की बात‘ नव्हे तर ‘जन की बात‘ हवी आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

राहुल गांधी म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आता सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. त्यासाठी आपली राजकीय कामे सध्या बाजूला ठेवावीत. जनतेला मदत करणे हाच काँग्रेसचा धर्म आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातील माझ्या आगामी सभा मी रद्द केल्या आहेत.

संकट आणखी गडद

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे संकट येत्या काही काळात आणखी गडद होणार आहे. केंद्र सरकारने लसी, ऑक्सिजन यांचा पुरेसा पुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधी