शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

एअर इंडियातील सर्व नियुक्त्या, पदोेन्नती रोखण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:14 IST

सरकारी पातळीवर खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या आपल्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या कंपनीतील सर्व नियुक्त्या आणि पदोन्नती रोखण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ काही नवी उड्डाणे गरज असेल तरच सुरू केली जाऊ शकतात.

सूत्रांनी सांगितले की, हे निर्देश एक आठवड्यापूर्वीच देण्यात आले आहेत. यानुसार, आगामी खासगीकरण पाहता कोणताही मोठा निर्णय घेण्यात येणार नाही. हे निर्देश गुंतवणूक तथा संपत्ती व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) दिले आहेत. मागील कार्यकाळात बोली प्रक्रियेत अपयशी राहिलेल्या मोदी सरकारने या कार्यकाळात एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी युद्धस्तरावर काम सुुरू केले आहे. खासगीकरणावर निर्णय घेण्यासाठी सरकारने यापूर्वीच मंत्री समूह स्थापन केला आहे.

खासगी बोली लावणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी प्रारंभिक सूचनेची तयारी कन्सल्टिंग फर्म ईवाय करत आहे. एअर इंंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, यावेळी गुंतवणुकीबाबत कोणताही संशय नाही. ज्या गतीने प्रक्रिया होत आहे, त्यामुळे विमान कंपनीचा मालकी हक्क एखाद्या खासगी कंपनीकडे लवकरच जाईल.

५८ हजार कोटी रुपयांचे कर्जएअर इंडियाकडे एकूण ५८ हजार कोटींचे कर्ज आहे. राष्ट्रीय विमान कंपनीचे नुकसान ७० हजार कोटी रुपये आहे. या वर्षी ३१ मार्चला समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात विमान कंपनीला ७,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

नागरी विमान उड्डयनमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, एअर इंडियाला वाचविण्यासाठी खासगीकरण करणे गरजेचे आहे. मंत्री समूहाचे (जीओएम) अध्यक्ष गृहमंंत्री अमित शहा आगामी काही आठवड्यांत एअर इंडियाच्या खासगीकरणासंबंधी निर्णय घेऊ शकतात.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया