शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

युपीतल्या गुन्हेगारीला परप्रांतीय जबाबदार - अखिलेश यादव

By admin | Updated: November 8, 2014 09:13 IST

उत्तर प्रदेशामधल्या वाढत्या गुन्हेगारीसाठी परप्रांतीय जबाबदार असल्याचा आरोप युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला असून

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ८ - उत्तर प्रदेशामधल्या वाढत्या गुन्हेगारीसाठी परप्रांतीय जबाबदार असल्याचा आरोप युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला असून याबाबतीत त्यांचे चक्क राज ठाकरे यांच्याशी एकमत झाल्याचे दिसून येत आहे. युपीमध्ये घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये असे आढळून आले आहे की, हरयाणा, पंजाब व उत्तराखंड या राज्यातले गुन्हेगार युपीत येतात गुन्हे करतात व पसार होतात, असे यादव यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला सांगितले. नुकत्याच झालेल्या एटीएमवरील दरोडा प्रकरणातील दरोडेखोर हरयाणा, पंजाब व उत्तराखंडमधले होते असा दाखलाही त्यांनी दिला आहे.
उत्तर भारतातले लोक महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतले असून महाराष्ट्र पोलीसांचा अर्धा वेळ त्यांना त्या त्या राज्यातून पकडूनन आणण्यात जातो असा आरोप ठाकरे यांनी केला होता. ठाकरे यांच्या परप्रांतीयविरोधातील भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता अखिलेश यादव यांच्या वक्तव्याकडे कसे बघितले जाते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.