शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:21 IST

भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

लखनौ:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमचे फोन टॅप करत आहेत, असा आरोप सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. केंद्रीय संस्थांच्या बळावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला. 

सपच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख अनुपयोगी मुख्यमंत्री असा केला. भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याचे सांगत ते म्हणाले की, आमचे फोन टॅप केले जात आहेत आणि मुख्यमंत्री स्वत: सायंकाळी काही लोकांच्या रेकॉर्डिंग ऐकतात. पत्रकारांना ते म्हणाले की, आपणही सावध रहा.  सपचे राष्ट्रीय सचिव राजीव राय यांच्या ठिकाणांवर आणि अन्य सप नेत्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपला जसजशी हरण्याची भीती त्रस्त करत राहील, तसे उत्तर प्रदेशात त्यांचे नेते, मुख्यमंत्री आणि दिल्लीहून येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत जाईल.

...तर राजकारण बदलू शकते : प्रियांका गांधी

रायबरेली : देशातील जातीयवादी राजकारणावर टीका करताना काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिलांच्या एकजुटीतून देशाचे राजकारण बदलू शकते. काँग्रेसच्या महिला सशक्तीकरण महाअभियानांतर्गत रायबरेलीत शक्ती संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला शक्ती द्या, आम्ही तुम्हाला शक्ती देऊ. आम्ही एकत्रितपणे उभे राहू, तेव्हा कोणीही आम्हाला रोखू शकत नाही. जातियवादाचे राजकारण बंद करून आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. लडकी हूं, लड सकती हूं, ही घोषणा देत प्रियांका गांधी यांनी महिलांना राजकारणात येऊन स्वत:ची लढाई स्वत: लढण्याचे आवाहन केले. उन्नाव आणि हाथरसचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात महिलांचा छळ झाला. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ