शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

‘आयुषमान’मुळे १ लाख नोकऱ्या, रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आता ‘आयुषमान मित्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:01 IST

देशातील १० कोटी कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण पुरविणा-या आयुषमान भारत या योजनेच्या अंमलबजावणीतून एक लाख नव्या नोक-या निर्माण होणार आहेत.

नवी दिल्ली : देशातील १० कोटी कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण पुरविणा-या आयुषमान भारत या योजनेच्या अंमलबजावणीतून एक लाख नव्या नोक-या निर्माण होणार आहेत. रुग्णांना योजनेचा फायदा मिळावा यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता खासगी व सरकारी रुग्णालयांत एक लाख ‘आयुषमान मित्रांची' नियुक्ती करण्यात येणार आहे.या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने कौशल्य विकास मंत्रालयाशी करार केला आहे. सूत्रांनी सांगितले की, या योजनेचे फायदे रुग्णाला मिळावेत यासाठी तो व रुग्णालयामध्ये समन्वय साधण्याचे काम आयुषमान मित्र करणार आहे. प्रत्येक रुग्णालयात मदतकक्ष उघडण्यात येणार असून तिथे रुग्णाची कागदपत्रे तपासून तो योजनेसाठी पात्र आहे की नाही हे त्याला सांगितले जाईल. २० हजार खासगी व सरकारी रुग्णालये या योजनेशी जोडलेली आहेत.>योजनेत सहभागी होण्यास सक्ती नाही!आयुषमान भारत योजनेचे नेमके कोण लाभार्थी होऊ शकतील, याची पडताळणी सामाजिक आर्थिक जातवार गणनेतील माहितीच्या आधारे सध्या सुरु आहे. ग्रामीण भागातील ८० टक्के व शहरातील ६० टक्के लाभार्थींची नावे निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले आहे.लाभार्थींना क्यूआर कोड असलेली पत्रे देण्यात येणार असून, त्यामुळे त्यांची ओळख व अन्य माहिती तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल. यासाठी रुग्णालयावर सक्ती करण्यात येणार नाही. किमान १० खाटांच्या कोणत्याही रुग्णालयाला या योजनेत सहभागी होता येणार आहे.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत