शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

एअर इंडियाच्या विक्रीसाठी लवकरच निघणार इरादापत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 04:03 IST

एअर इंडियाची विक्री करण्याचे प्रयत्न भारत सरकारने पुन्हा एकदा सुरू केले आहेत.

नवी दिल्ली : एअर इंडियाची विक्री करण्याचे प्रयत्न भारत सरकारने पुन्हा एकदा सुरू केले आहेत. नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, येत्या काही आठवड्यांत आपले मंत्रालय इच्छुक खरेदीदारांसाठी इरादापत्रे (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) जारी करील.एका पत्रकार परिषदेत पुरी यांनी सांगितले की, विमान वाहतुकीसाठी आपले मंत्रालय केंद्रक संस्था आहे. तथापि, मी निर्गुंतवणुकीचा प्रभारी नाही. एअर इंडिया ही पहिल्या दर्जाची एअरलाईन आहे. तथापि, कंपनीचे खाजगीकरण करणे आवश्यक झाले आहे. कंपनीच्या खाजगीकरणाबद्दल कोणतेही दुमत नाही. एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यास भारतातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगो आणि अबुधाबीची एतिहाद एअरवेज कंपनी इच्छुक असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना भेटले आहेत.पूर्ण हिस्सेदारी विकणारगेल्या वर्षी एअर इंडियाची विक्री करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला होता. कंपनीतील ७६ टक्के हिस्सेदारी विकून २४ टक्के हिस्सेदारी आपल्याकडे कायम ठेवण्याचा तेव्हा सरकारचा मानस होता.तथापि, सरकारचे लोढणे गळ्यात नको म्हणून कोणी खरेदीदारच पुढे आला नव्हता. त्यामुळे आता सरकारने एअर इंडियातील संपूर्ण १०० टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी केली आहे.सिंगापूर आणि लंडन येथे त्यासाठी रोड शो आयोजित करण्यात आले होते. तथापि, त्याला मिळालेला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया