शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Air India Plane Crash: १६ प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 04:00 IST

एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, पायलट इन कमांड दीपक वसंत साठे यांचे पार्थिव कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत रविवारी नेण्यात आले. सह-वैमानिक ३२ वर्षीय अखिलेश कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी मथुरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवी दिल्ली : कोझिकोडे विमान अपघातातील १६ प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसने दिली.एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, पायलट इन कमांड दीपक वसंत साठे यांचे पार्थिव कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत रविवारी नेण्यात आले. सह-वैमानिक ३२ वर्षीय अखिलेश कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी मथुरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिकारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध लोक उपस्थित होते. २०१८ मध्ये अखिलेश यांचा विवाह धौलपूर येथील मेघा यांच्याबरोबर झाला होता. मेघा या गर्भवती आहेत व या पंधरवड्यात त्या बाळाला जन्म देणार आहेत.एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विमान शुक्रवारी रात्री कोझिकोडे विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून ३५ फूट दरीत कोसळले होते. यावेळी विमानात चालक दलाच्या सहा सदस्यांसह १९० जण होते. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला. मृत प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. एअरलाईनने म्हटले आहे की, विमान दुर्घटना तपास ब्युरोने (एएआयबी) विमान सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया