शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:59 IST

विजय रुपाणी याच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये होते, जे १२ जून रोजी अहमदाबाद ते लंडनसाठी रवाना झाल्यानंतर काही मिनिटांतच खाली कोसळले.

अहमदाबाद - गुजरातच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातात २६५ लोकांचा जीव गेला आहे. त्यातील एक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते. रूपाणी यांच्या मृत्यूबाबत विविध दु:खद योगायोग समोर आलेत. हा नशिबाचा क्रूर खेळ असावा म्हणून रुपाणी अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. लंडनला जाण्यासाठी रुपाणी यांचे हे तिसरे तिकिट होते. याआधी २ वेळा त्यांनी आपले तिकिट कॅन्सल केले आणि सर्व कामे आटोपून ते १२ जूनच्या एअर इंडियाच्या विमानाने लंडनला चालले होते आणि हेच प्लेन क्रॅश झाले. त्यात एक प्रवासी वगळता सर्वांचा मृत्यू झाला.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अखेरच्या प्रवासाबाबत अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी समोर आल्यात. अहमदाबाद ते लंडन थेट विमान सेवेच्या ज्या फ्लाईटमध्ये त्यांचे निधन झाले ही सेवा त्यांनीच सुरु केली होती. विजय रुपाणी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अहमदाबाद ते लंडन थेट विमान सेवा नव्हती. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे विजय रुपाणी यांनी गुजरातच्या अहमदाबाद ते लंडन विमान सेवा सुरू करून लोकांना भेट दिली होती. 

आणखी एक कनेक्शन त्यांच्या १२०६ या नंबरशी जोडले आहे. रुपाणी यांचे निधन १२ जून म्हणजे १२/०६ तारखेला झाले. हा नंबर त्यांच्यासाठी खास होता. त्यांना हा नंबर इतका आवडायचा की त्यांनी त्यांच्या कार, स्कूटरला हाच नंबर घेतला होता. आता नशिबाचा आणखी एक खेळ म्हणजे अहमदाबाद ते लंडन बोइंग ७८७ ड्रिमलायनर AI 171 विमानाचे हे त्यांचे तिसरे तिकिट होते. पहिले तिकिट १९ मे रोजी बुक केले होते. रुपाणी भाजपाचे पंजाबमधील प्रभारी होते. १९ जून रोजी लुधियाना पोटनिवडणुकीमुळे त्यांना हे तिकिट कॅन्सल करावे लागले. रुपाणी यांनी त्यानंतर ५ जून रोजी तिकिट काढले परंतु कौटुंबिक कारणास्तव त्यांना हे तिकीटही रद्द करावे लागले. त्यानंतर १२ जूनला त्यांनी लंडनला जाणारे तिकिट बुक केले आणि हाच त्यांचा अखेरचा प्रवास ठरला.

विजय रुपाणी याच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये होते, जे १२ जून रोजी अहमदाबाद ते लंडनसाठी रवाना झाल्यानंतर काही मिनिटांतच खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवाशी होते. ज्यातील २४१ लोकांचा जीव गेला. या भीषण अपघातात केवळ एकच व्यक्ती जिवंत वाचला. ज्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने देश सुन्न झाला आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातVijay Rupaniविजय रूपाणीahmedabadअहमदाबाद