शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दर तासाला ६ जणांचा एड्सने मृत्यू, पाच राज्यांत ७0 टक्के रुग्ण; दरवर्षी ५0 हजार लोक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:21 IST

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. ...

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. तरीही एड्सवर नियंत्रण आणल्याचा दावा सरकार करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २५२९ एड्सग्रस्तांचा मृत्यू झाला.गेल्या चार वर्षात या रोगाने २६ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. एड्सवरील औषधे सरकारतर्फे मोफत दिली जातात. गेल्या चार वर्षांत औषधांवर सरकारचे ५५७५ कोटी रुपये खर्च झाले. तरतूद ६८८२ कोटींची करण्यात आली होती. देशात मेफत अँटी रेट्रो व्हायरल थेरपी देणारी ५३६ केंद्रे व ११0८ उपकेंद्रे आहेत.प्रमाण कमी झाल्याचा दावा \मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी एड्सवर नियंत्रण आणण्यात सरकारला चांगले यश आल्याचा दावा केला. ते म्हणाले की २000 साली २.५१ लाख एचआयव्ही रुग्ण आढळले होते. मात्र २0१५ साली तसे केवळ ८६ हजार रुग्ण आढळले. एड्सचे प्रमाण भारतात ६६ टक्क्याने कमी झाले असून, जागतिक पातळीवर कमी होण्याचे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे.

सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर