शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

दर तासाला ६ जणांचा एड्सने मृत्यू, पाच राज्यांत ७0 टक्के रुग्ण; दरवर्षी ५0 हजार लोक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:21 IST

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. ...

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. तरीही एड्सवर नियंत्रण आणल्याचा दावा सरकार करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २५२९ एड्सग्रस्तांचा मृत्यू झाला.गेल्या चार वर्षात या रोगाने २६ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. एड्सवरील औषधे सरकारतर्फे मोफत दिली जातात. गेल्या चार वर्षांत औषधांवर सरकारचे ५५७५ कोटी रुपये खर्च झाले. तरतूद ६८८२ कोटींची करण्यात आली होती. देशात मेफत अँटी रेट्रो व्हायरल थेरपी देणारी ५३६ केंद्रे व ११0८ उपकेंद्रे आहेत.प्रमाण कमी झाल्याचा दावा \मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी एड्सवर नियंत्रण आणण्यात सरकारला चांगले यश आल्याचा दावा केला. ते म्हणाले की २000 साली २.५१ लाख एचआयव्ही रुग्ण आढळले होते. मात्र २0१५ साली तसे केवळ ८६ हजार रुग्ण आढळले. एड्सचे प्रमाण भारतात ६६ टक्क्याने कमी झाले असून, जागतिक पातळीवर कमी होण्याचे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे.

सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर