शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दर तासाला ६ जणांचा एड्सने मृत्यू, पाच राज्यांत ७0 टक्के रुग्ण; दरवर्षी ५0 हजार लोक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:21 IST

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. ...

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. तरीही एड्सवर नियंत्रण आणल्याचा दावा सरकार करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २५२९ एड्सग्रस्तांचा मृत्यू झाला.गेल्या चार वर्षात या रोगाने २६ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. एड्सवरील औषधे सरकारतर्फे मोफत दिली जातात. गेल्या चार वर्षांत औषधांवर सरकारचे ५५७५ कोटी रुपये खर्च झाले. तरतूद ६८८२ कोटींची करण्यात आली होती. देशात मेफत अँटी रेट्रो व्हायरल थेरपी देणारी ५३६ केंद्रे व ११0८ उपकेंद्रे आहेत.प्रमाण कमी झाल्याचा दावा \मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी एड्सवर नियंत्रण आणण्यात सरकारला चांगले यश आल्याचा दावा केला. ते म्हणाले की २000 साली २.५१ लाख एचआयव्ही रुग्ण आढळले होते. मात्र २0१५ साली तसे केवळ ८६ हजार रुग्ण आढळले. एड्सचे प्रमाण भारतात ६६ टक्क्याने कमी झाले असून, जागतिक पातळीवर कमी होण्याचे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे.

सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर