शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

शुभवर्तमान! कृषी उत्पादनात होईल २.५ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:12 IST

क्रिसीलचा संशोधन अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे विविध अर्थक्षेत्रे बाधित होत असतानाच देशातील कृषिक्षेत्राने मात्र वाढीचे दिलेले सकारात्मक संकेत हे निश्चितच चांगले लक्षण आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्रामध्ये २.५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

क्रिसील या पतमापन संस्थेने केलेल्या संशोधनाचा अहवाल नुकताच प्रकाशित केला असून, त्यामध्ये वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी कृषिक्षेत्राला टोळधाडीसारख्या काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. चालू वर्षात चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशाची अर्थ-व्यवस्था आंकुचन पावण्याचा अंदाज व्यक्त होत असताना कृषिक्षेत्रातील वाढ समाधान देणारी ठरणार आहे.च्लॉकडाऊननंतर देशातील फळे आणि नगदी पिकांची उपलब्धता कमी होण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. फळे ही नाशवंत असून, ती अधिक काळ टिकू शकत नाहीत. आपल्या देशात कोल्डस्टोरेजची फारसी व्यवस्था नसल्याने त्याचा परिणाम फळांच्या वितरणावर होतो. यामुळे फळांची उपलब्धता कमी होऊ शकते.च्देशात अचानक सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांची उपलब्धता न झाल्याने काही नगदी पिके ही शेतात कापणी न होताच तशीच पडून राहिली. त्यातच काही ठिकाणी टोळधाडीचे संकट आल्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे देशातील नगदी पिकांचे बाजारात येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.दुधाच्या खपामध्ये कोणताही फरक नाहीदेशातील कृषी उत्पादनापैकी एकतृतीयांश वाटा हा दूध उत्पादनाचा आहे. गेले दोन महिने लॉकडाऊन सुरू असतानाही दुधाच्या खपामध्ये फारसा फरक पडलेला दिसून आला नाही ही समाधानाची बाब आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून दुधाचा खप १५ ते २० टक्के होतो. हा खपही लवकरच पूर्ववत होण्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.