शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अग्निवीर प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज, बेळगावात १८०० हून अधिक प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा दिमाखात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:14 IST

बेळगाव : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निवीर योजने अंतर्गत तयार करण्यात आलेली अग्निवीरांची तुकडी प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज झाली असून, ...

बेळगाव : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निवीर योजने अंतर्गत तयार करण्यात आलेली अग्निवीरांची तुकडी प्रत्यक्ष सैन्यात जाण्यास सज्ज झाली असून, शनिवारी थ्री- एमटीआर रेजिमेन्ट, सांबरा येथे झालेल्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला. दीक्षांत सोहळ्यात ब्रिगेडियर अरविंदर सिंग सहानी यांनी या जवानांना दीक्षा दिली.वायुदल प्रशिक्षण केंद्र, बेळगाव येथे अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात चौथ्या तुकडीतील १८०० हून अधिक प्रशिक्षणार्थींनी २२ आठवड्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. यावेळी भारतीय वायुदलाच्या कॉलेज ऑफ एअर वॉरचे कमांडंट एअर वाइस मार्शल प्रशांत शरद वडोदकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध व कठोर परिश्रमाचे कौतुक करताना परीक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशिक्षणार्थींना विशेष पुरस्कार देण्यात आले. यामध्ये नितीन कुमार यांना ''सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी'' पुरस्कार, दीपाली यांना ''सर्वोत्तम जीएसटी'' पुरस्कार, नितीन कुमार यांना ''सर्वांगीण सर्वोत्तम'' पुरस्कार, तर सुहानी साहू यांना ''सर्वोत्तम शार्प शूटर'' पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी वायुदल प्रशिक्षण शाळेचे एअर ऑफिसर कमांडिंग आणि त्यांच्या चमूने या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावAgneepath Schemeअग्निपथ योजनाindian air forceभारतीय हवाई दल