शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:47 IST

Air Chief Marshal V R Chaudhari : चार वर्षांच्या नियुक्तीच्या अवधीत १३ पथके  अग्निवीरांची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील.

नवी दिल्ली :  ‘अग्निपथ’ योजना सर्वोत्कृष्ट मनुष्यबळासोबत एक छोट्या आणि मारक दलाच्या भारतीय वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टीकोनारुप आहे. नवीन भरती योजनेमुळे वायुदलाची संचालन क्षमता कोणत्याही प्रकारे कमी करणार नाही, असे भारतीय वायुदलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी स्पष्ट केले.

चार वर्षांच्या नियुक्तीच्या अवधीत १३ पथके अग्निवीरांची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. या योजनेच्या अंमलबजावणीने पेन्शन आणि अन्य खर्चात  कोणतीही कमतरता केवळ आकस्मिक असून, याला सुधारणा लागू करण्याचे कारण मानले जाऊ नये. ही योजना वायुदलाच्या  मनुष्यबळाच्या इष्टतमीकरण समुपयोगाच्या अभियानाला पुढे चालना देते, जे एक दशकांपासून चालू आहे. यानुसार आम्ही अनेक मनुष्यबळ संसाधन धोरणे आणि संघटनात्मक संरचनांचा आढावा घेतला. नवीन भरती योजनेन्वये भारतीय वायुदलाच्या  जवळपास ३ हजार पदांसाठी ७,५०,००० उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती वायुदल प्रमुखांनी दिली. 

कारगिल आढावा समितीच्या शिफारसीनुसार अंमलबजावणी

कारगिल आढावा समितीच्या शिफारशींवर क्रमश: लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. हे परिवर्तन बदलते तंत्रज्ञान, यंत्रांची गुंतागुंत, भारतीय वायुदलाचे मनुष्यबळ आणि संसाधनाच्या स्वचालन व इष्टतमीकरणासह विविध गरजा  पूर्ण करते. अग्निवीरांचे मूल्यांकन भारतीय वायुदलाला सर्वोत्कृष्ट श्रमशक्ती प्रदान करील आणि दीर्घावधीत ही योजना लोक, सशस्त्र दल आणि समग्रपणे समाजासाठी लाभकारक ठरेल, असे वायुदल प्रमुख चौधरी यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :airforceहवाईदलAgneepath Schemeअग्निपथ योजना