शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 23:49 IST

काल आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पेटीएमवर कारवाई केली. २९ फेब्रुवारीपासून पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. जनतेच्या कष्टाच्या पैशाची लूट करून उभारलेल्या कंपन्यांना राजकीय आश्रयदाते वाचवत आहे.

राहुल गांधी म्हणाले, "संस्थांचे स्वातंत्र संपवून सरकार देशाला बर्बाद करत आहे. पेटीएम फ्रॉड याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह वृत्तपत्रात पूर्ण पान माहिती देणारी पेटीएम फ्रॉडवर सेबी आणि आरबीआय सारख्या नियामक संस्था मूक प्रेक्षक राहिले आहेत." अशा राजकीय आश्रयाने जनतेच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची लूट करून मोठ्या बनलेल्या अनेक कंपन्यांना वाचवले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

Paytm'च्या सीईओंनी RBI ची बंदी झुगारली, आता 'हे' काम करणार

याआधी गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले होते. बँकेचे ऑडिट झाल्यानंतर सेंट्रल बँकेने पेमेंट बँकेकडे नवीन ग्राहक येणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ पासून ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणि वॉलेट FASTag मध्ये ठेवी/टॉप-अप स्वीकारू शकणार नाही.

सेंट्रल बँकेच्या या आदेशानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारीपासून नवीन ग्राहक जोडू शकणार नाही, पण विद्यमान ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. यासोबतच ग्राहक बचत, करंट, प्रीपेड, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPaytmपे-टीएम