शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 23:49 IST

काल आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पेटीएमवर कारवाई केली. २९ फेब्रुवारीपासून पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. जनतेच्या कष्टाच्या पैशाची लूट करून उभारलेल्या कंपन्यांना राजकीय आश्रयदाते वाचवत आहे.

राहुल गांधी म्हणाले, "संस्थांचे स्वातंत्र संपवून सरकार देशाला बर्बाद करत आहे. पेटीएम फ्रॉड याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह वृत्तपत्रात पूर्ण पान माहिती देणारी पेटीएम फ्रॉडवर सेबी आणि आरबीआय सारख्या नियामक संस्था मूक प्रेक्षक राहिले आहेत." अशा राजकीय आश्रयाने जनतेच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची लूट करून मोठ्या बनलेल्या अनेक कंपन्यांना वाचवले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

Paytm'च्या सीईओंनी RBI ची बंदी झुगारली, आता 'हे' काम करणार

याआधी गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले होते. बँकेचे ऑडिट झाल्यानंतर सेंट्रल बँकेने पेमेंट बँकेकडे नवीन ग्राहक येणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ पासून ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणि वॉलेट FASTag मध्ये ठेवी/टॉप-अप स्वीकारू शकणार नाही.

सेंट्रल बँकेच्या या आदेशानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारीपासून नवीन ग्राहक जोडू शकणार नाही, पण विद्यमान ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. यासोबतच ग्राहक बचत, करंट, प्रीपेड, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPaytmपे-टीएम