शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून...' Paytm'वरील RBI'च्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 23:49 IST

काल आरबीआयने पेटीएमवर कारवाई केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पेटीएमवर कारवाई केली. २९ फेब्रुवारीपासून पेटीएमच्या पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. जनतेच्या कष्टाच्या पैशाची लूट करून उभारलेल्या कंपन्यांना राजकीय आश्रयदाते वाचवत आहे.

राहुल गांधी म्हणाले, "संस्थांचे स्वातंत्र संपवून सरकार देशाला बर्बाद करत आहे. पेटीएम फ्रॉड याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह वृत्तपत्रात पूर्ण पान माहिती देणारी पेटीएम फ्रॉडवर सेबी आणि आरबीआय सारख्या नियामक संस्था मूक प्रेक्षक राहिले आहेत." अशा राजकीय आश्रयाने जनतेच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची लूट करून मोठ्या बनलेल्या अनेक कंपन्यांना वाचवले आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

Paytm'च्या सीईओंनी RBI ची बंदी झुगारली, आता 'हे' काम करणार

याआधी गुरुवारी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले होते. बँकेचे ऑडिट झाल्यानंतर सेंट्रल बँकेने पेमेंट बँकेकडे नवीन ग्राहक येणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI च्या या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ पासून ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणि वॉलेट FASTag मध्ये ठेवी/टॉप-अप स्वीकारू शकणार नाही.

सेंट्रल बँकेच्या या आदेशानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारीपासून नवीन ग्राहक जोडू शकणार नाही, पण विद्यमान ग्राहक पूर्वीप्रमाणेच त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. यासोबतच ग्राहक बचत, करंट, प्रीपेड, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मधून कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढू शकतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPaytmपे-टीएम