शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘१०० रुपये खर्च झाल्यावर ४५ रुपयेच वसूल होतात’; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:13 IST

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे ...

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे १०० रुपये खर्च झाल्यावर जनतेकडून केवळ ४५ रुपये वसूल होतात, असे केंद्रीय रेल्वे व दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वेचे सध्याचे तिकीटही लोकांना महाग वाटते. त्यांना मी सांगू इच्छितो की, रेल्वेचे १०० रुपये खर्च होतात, तेव्हा केवळ ४५ रुपयेच वसूल होतात. प्रत्येक वर्षी रेल्वेकडून ५९ हजार कोटींपेक्षा जास्त सबसिडी जनतेला दिली जाते, असे वैष्णव यांनी सांगितले. रेल्वेची मागणी व पुरवठ्यातील अंतर ३०० कोटींचे अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी चार ते पाच वर्षे आणखी लागतील.

भारताचे रेल्वेचे जाळे विस्तारतेयभारताच्या रेल्वेच्या जाळ्याबाबत ते म्हणाले की, स्वित्झर्लंडचे रेल्वेचे जेवढे एकूण नेटवर्क आहे, तेवढे भारत दरवर्षी नेटवर्क वाढवतो. भारताची लोकसंख्या फार वाढली असून, मागणीही खूपच जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे