शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘१०० रुपये खर्च झाल्यावर ४५ रुपयेच वसूल होतात’; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:13 IST

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे ...

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे १०० रुपये खर्च झाल्यावर जनतेकडून केवळ ४५ रुपये वसूल होतात, असे केंद्रीय रेल्वे व दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वेचे सध्याचे तिकीटही लोकांना महाग वाटते. त्यांना मी सांगू इच्छितो की, रेल्वेचे १०० रुपये खर्च होतात, तेव्हा केवळ ४५ रुपयेच वसूल होतात. प्रत्येक वर्षी रेल्वेकडून ५९ हजार कोटींपेक्षा जास्त सबसिडी जनतेला दिली जाते, असे वैष्णव यांनी सांगितले. रेल्वेची मागणी व पुरवठ्यातील अंतर ३०० कोटींचे अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी चार ते पाच वर्षे आणखी लागतील.

भारताचे रेल्वेचे जाळे विस्तारतेयभारताच्या रेल्वेच्या जाळ्याबाबत ते म्हणाले की, स्वित्झर्लंडचे रेल्वेचे जेवढे एकूण नेटवर्क आहे, तेवढे भारत दरवर्षी नेटवर्क वाढवतो. भारताची लोकसंख्या फार वाढली असून, मागणीही खूपच जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे