शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

प्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:43 IST

बिर्ला दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ही सर्व संपत्ती प्रियंवदा यांना १९९० साली वारसाहक्काने मिळाली.

कोलकाता : उद्योगपती माधवप्रसाद (एमपी) बिर्ला यांच्या पत्नी प्रियंवदा बिर्ला यांच्या ५,००० कोटींच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही संपलेला नाही. एमपी बिर्ला यांचा मृत्यू १९९० साली झाला. त्यांनी ईस्ट इंडिया इन्व्हेस्टमेंट, ग्वालियर वेबिंग, पंजाब प्रोड्यूस अँड ट्रेडिंग, विध्या टेलिलिंक्स, हिंदुस्तान गम अँड केमिकल्स, बिर्ला केबल्स आदी कंपन्या स्थापन केल्या.

बिर्ला दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने ही सर्व संपत्ती प्रियंवदा यांना १९९० साली वारसाहक्काने मिळाली. प्रियंवदा यांचा मृत्यू २००४ मध्ये झाला आणि काही दिवसांतच राजेंद्रसिंग लोढा नावाच्या चार्टर्ड अकाउंटंटने प्रियंवदा यांनी ही संपत्ती १९९९ साली मृत्युपत्राद्वारे आपल्याला दिल्याचा दावा केला. यानंतर, बिर्ला कुटुंबीयांनी या मृत्युपत्राला आव्हान दिले व हा खटला गेल्या १५ वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे. दरम्यान, राजेंद्रसिंग लोढा यांचाही मृत्यू झाला असून, त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा हर्षवर्धन लोढा हा खटला पुढे चालवत आहे.समिती स्थापनप्रोबेट निश्चित करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात कोर्टातर्फे मोहित शहा, बिर्ला कुटुंबीयांतर्फे ए.सी. चक्रबोर्ती तर लोढा यांच्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हरचे माजी उपाध्यक्ष एम.के. शर्मा काम बघत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय