शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

वारकर्‍यांच्या जीवा बातमीसाठी जोड

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाटत आहे. कालपासून पाऊस पडू लागल्याचे घरून कळालय. त्यामुळे थोडा धीर मिळालाय. आता बघू काय होतय.

मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाटत आहे. कालपासून पाऊस पडू लागल्याचे घरून कळालय. त्यामुळे थोडा धीर मिळालाय. आता बघू काय होतय.
नांदेड जिल्हयाच्या मुखेड तालुक्यातील आलेले रामराम केंद्रे व तुळजापूरमधील मोहन शिंंदे म्हणाले, जुलै महिना आला तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्याच केल्या नाहीत. शेतात काहीच काम राहिलेले नाही. दरवर्षी वारीत बायको सहभागी व्हायची. पण आता शेतात काहीच काम नसल्याने मीही वारीत सहभागी झालोय.
-----
चौैकट---
डोळयात पाणी...
लातुर जिल्हयाच्या अहमदपूर तालुक्यातील कोपरा व सायगाव होट्टी गावातील नागीनबाई तरूडे आणि कंबलबाई नागरगोजे यांना शेतीची स्थिती विचारली तर ते सांगता सांगता दोघांच्या डोळयात पाणी आले. गेल्या २ वर्षापासून शेतात राबराब राबतोय. पण पावसाने ओढ दिल्याने उगवलेली पिके सुकून जात आहेत. गेल्यावर्षी घरातच्या वस्तू मोडून दुबार पेरणी केली. पण त्यानंतरही पाऊस न पडल्याने हातात काहीच आले नाही. यंदाही जूनच्या पावसाने पिके उगवली. पण आता पाऊस नाय. त्यामुळे उगवलेली पिके जळाली. आता काय करायच. दुबार पेरणी करायची म्हंटल तर पैसा हवा, तो कोठून आणायचा, विठ्ठलावर आता सगळ सोपवलय अन् वारीत सहभागी झालोय, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.