शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

दिल्लीतील जीवघेण्या उष्णतेला तोंड देण्यासाठी कृती योजना तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:09 IST

या शिफारशी  राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :दिल्लीतील जीवघेण्या उष्म्याचा सामना करण्यासाठी दिल्लीच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने तयार केलेल्या कृती योजनेत अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. या शिफारशी  राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमधील तापमान ५० अंश सेल्सिअसच्या वर जाते. उष्णतेच्या अशा सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या नरेला, नजफगढ, विश्वासनगर, हरीनगर, जहांगीरपुरी, दिल्ली गेट, शास्त्री पार्क, वजीरपूर, ब्रिजवासन, हरकेशनगर यासारख्या भागांमध्ये पाणी, वीज, आरोग्य, निवास, स्वच्छता आणि खाण्या-पिण्याच्या साधनांची उपलब्धता विचारात घेऊन उष्णतेच्या तीव्रतेचा अभ्यास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी सर्वाधिक उष्म्याची नोंद करण्यात आलेल्या या भागांसाठी दिल्लीच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने कृती योजना तयार केली असून, त्यासाठी केलेल्या शिफारशी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविल्या आहेत.

काय आहेत शिफारसी?

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी दुपारी शाळांमध्ये वर्ग न भरविणे, उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शाळा आणि घरांची छते थंड राहावीत म्हणून छतांना पांढरा रंग लावणे, वर्गामध्ये उकाड्याचा सामना करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे, आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यवस्थ रुग्णांना इस्पितळात पोहोचविण्यासाठी मोबाइल वैद्यकीय व्हॅन तैनात करणे, इस्पितळांमध्ये उपचारांसाठी बेड आरक्षित ठेवणे अशा शिफारशी  केल्या आहेत.

 

टॅग्स :delhiदिल्लीHeat Strokeउष्माघात