शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिल्लीतील जीवघेण्या उष्णतेला तोंड देण्यासाठी कृती योजना तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:09 IST

या शिफारशी  राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :दिल्लीतील जीवघेण्या उष्म्याचा सामना करण्यासाठी दिल्लीच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने तयार केलेल्या कृती योजनेत अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. या शिफारशी  राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

उन्हाळ्यादरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमधील तापमान ५० अंश सेल्सिअसच्या वर जाते. उष्णतेच्या अशा सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या नरेला, नजफगढ, विश्वासनगर, हरीनगर, जहांगीरपुरी, दिल्ली गेट, शास्त्री पार्क, वजीरपूर, ब्रिजवासन, हरकेशनगर यासारख्या भागांमध्ये पाणी, वीज, आरोग्य, निवास, स्वच्छता आणि खाण्या-पिण्याच्या साधनांची उपलब्धता विचारात घेऊन उष्णतेच्या तीव्रतेचा अभ्यास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी सर्वाधिक उष्म्याची नोंद करण्यात आलेल्या या भागांसाठी दिल्लीच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने कृती योजना तयार केली असून, त्यासाठी केलेल्या शिफारशी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे पाठविल्या आहेत.

काय आहेत शिफारसी?

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी दुपारी शाळांमध्ये वर्ग न भरविणे, उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शाळा आणि घरांची छते थंड राहावीत म्हणून छतांना पांढरा रंग लावणे, वर्गामध्ये उकाड्याचा सामना करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे, आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यवस्थ रुग्णांना इस्पितळात पोहोचविण्यासाठी मोबाइल वैद्यकीय व्हॅन तैनात करणे, इस्पितळांमध्ये उपचारांसाठी बेड आरक्षित ठेवणे अशा शिफारशी  केल्या आहेत.

 

टॅग्स :delhiदिल्लीHeat Strokeउष्माघात