शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:18 IST

आग्रा, दि. 22- काही अज्ञात व्यक्तींनी पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गायी आणि बैलांवर झालेल्या ...

ठळक मुद्देएका अज्ञात व्यक्तीने पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे.अज्ञात व्यक्तिंविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग्रा, दि. 22- काही अज्ञात व्यक्तींनी पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गायी आणि बैलांवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गायी, बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याचा आरोप बजरंग दलाने सोमवारी केला. एका अज्ञात व्यक्तिने गावातील पंधरा गायी-बैलांवर अॅसिड हल्ला केला, असं त्यांचं म्हणणं आहे. करमाणा आणि आसपासच्या गावांमध्ये गायी, बैलांवर हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पण हा हल्ला नेमका कोणी केला, हे आम्हाला ओळखता आलं नाही.  रविवारी, सहा गायींवर हल्ला झाला होता. आम्ही स्थानिक प्रशासनाला माहिती दिली, असं बजरंग दलाच्या आग्रा विभागाचे जिल्हा समन्वयक मुकेश गोस्वामी म्हणाले आहेत. 

सध्या या जखमी गायी आणि बैलांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भादंविच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी राजा सिंह यांनी सांगितलं. ज्या गायी आणि बैल अनुत्पादक म्हणून सोडून दिलं होतं, अशी प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून ताजगंजमधील करभाना गावातही गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ले होत आहेत. हरियाणाच्या फरिदाबाद येथेही गायींवर अॅसिड हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. बैलांना पळवून लावण्यासाठीच हे अॅसिड हल्ले होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.