शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अटल पेंशन योजना फ्लॉप!

By admin | Updated: January 28, 2016 01:54 IST

मोदी सरकारच्या बहुचर्चित अटल पेन्शन योजनेला वर्षभरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षी ९ मे रोजी लागू केलेल्या या योजनेत वर्षभरात २ कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठरवले.

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमोदी सरकारच्या बहुचर्चित अटल पेन्शन योजनेला वर्षभरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षी ९ मे रोजी लागू केलेल्या या योजनेत वर्षभरात २ कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठरवले. प्रत्यक्षात १६ जानेवारी १६ पर्यंत केवळ १८ लाख ९९ हजार लोकांनीच या योजनेत भाग घेतला आहे. ज्या वर्गासाठी ही योजना लागू करण्यात आली, त्यात एकतर जागरूकतेचा अभाव तसेच पेंशनच्या रकमेसाठी दीर्घकाळाचा ‘लॉक इन पीरिएड’ असल्याने अनेक वर्षे आपली रक्कम अडकून राहू नये, म्हणून लोकांमध्ये फारसा उत्साह नाही.ज्यांचे वय १८ ते ४0 वर्षे आहे असे तरुण खातेदार अटल पेंशन योजनेसाठी मुख्यत्वे पात्र आहेत. सदर योजनेत दरमहा ४२ रुपयांपासून १४५२ रुपयांची रक्कम या खातेदारांनी गुंतवली, तर वयाच्या ६0 व्या वर्षानंतर त्यांच्या खात्यात जमा रकमेनुसार दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांची रक्कम दरमहा पेंशनच्या स्वरूपात त्यांना मिळणार आहे. पहिल्या ५ वर्षांपर्यंत प्रीमियमच्या निम्म्या रकमेची (अधिकतम १ हजार) पर्यंत सरकारतर्फे सबसिडीही दिली जाते. जितकी अधिक रक्कम खातेदार या योजनेत गुंतवील, तितक्या अधिक रकमेच्या पेंशनला तो पात्र ठरेल, अशी ही योजना आहे.यातील महत्त्वाची त्रुटी अशी की, वयाच्या २0 व्या वर्षी एखाद्या तरुणाने योजनेत खाते उघडले, तर वयाची ६0 वर्षे पूर्ण होईपर्यंत गुंतवलेल्या रकमेतला एक पैसाही त्याला काढता येणार नाही. थोडक्यात, रक्कम अडकून रहाण्याचा ‘लॉक इन पीरिएड’ तब्बल ४0 ते ४२ वर्षांचा आहे. हे लक्षात घेऊन सरकार काही नियम शिथिल करण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले.विशेष मोहीमही फसलीअटल पेंशन योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यत्वे पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीकडे (पीएफआरडीए) सोपवण्यात आली आहे. अधिकाधिक संख्येत तरुणांनी खाती उघडावीत, यासाठी अ‍ॅथॉरिटीने २९ व ३0 डिसेंबर १५असे दोन दिवस खास ‘लॉग इन डे’ जाहीर केले.तमाम बँकांनी या दोन दिवशी बाकीची कामे बाजूला ठेवून, फक्त अटल पेंशन योजनेची खाती उघडावीत, असे अ‍ॅथॉरिटीतर्फे सूचित करण्यात आले, तरीही सदर योजनेला नियोजित लक्ष्य गाठता आले नाही. अवघा ९.४९ टक्केच प्रतिसाद मिळाला.