शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

"जेलमध्ये केजरीवालांचं वजन ८ किलोने कमी झालं; भाजपा, केंद्र सरकार मोठा कट रचतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 15:26 IST

Arvind Kejriwal And Sanjay Singh : संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं वजन साडे आठ किलोने कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं वजन साडे आठ किलोने कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारवर षडयंत्र रचत असल्याचा आरोपही आप नेत्याने केला आहे.

अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये त्रास देणं हा भाजपाचा उद्देश असून अरविंद केजरीवाल यांच्या जीवाशी खेळणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं संजय शर्मा म्हणाले. "केजरीवाल यांना गंभीर आजार व्हावा किंवा जेलमध्ये त्यांच्यासोबत काहीतही वाईट घडावं, यासाठी भाजपा आणि त्यांचे केंद्र सरकार मोठा कट रचत आहे."

"अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती" असा दावा त्यांनी केला. त्यावेळी त्यांचे वजन ७० किलो होते, आज अरविंद केजरीवाल यांचे वजन साडेआठ किलोने कमी होऊन ६१.५ किलो झालं आहे असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

वजन कसं कमी झालं याचा तपास करणं शक्य नाही. याशिवाय जवळपास पाच वेळा असं घडलं आहे की, केजरीवाल यांची शुगर लेव्हल ५० च्या खाली गेली आहे, झोपताना शुगर लेव्हल कमी झाल्यास कोणीही कोमात जाऊ शकतं असंही आप नेते संजय यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारणdelhiदिल्ली