शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 07:18 IST

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली.

नवी दिल्ली : पावसाने दगा दिल्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. देशभरात ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. पुढील चार दिवस २५ राज्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. उत्तराखंड, हिमाचलसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाने बऱ्यापैकी ब्रेक घेतला आहे. इतर राज्यांत पावसाने आधीपासूनच ओढ दिली आहे. याचे कारण म्हणजे अल-निनो. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली. दुसरीकडे, हरयाणामध्ये पहिल्यांदाच पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कोरडा मान्सून ठरला आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत ७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर ऑगस्टमध्ये आतापर्यंतचा पाऊस ३२ टक्के कमी आहे.

सरासरी गाठण्याची शक्यता कमी- याचा अर्थ असा की, या पावसाळ्याचा हंगाम (३० सप्टेंबरपर्यंत) सरासरीपेक्षा कमी पावसाने संपेल. सरासरी ९४ ते १०६ टक्के पर्जन्यमान सरासरीएवढे मानले जाते. - हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्ये भारतातील ३६ पैकी ३२ हंगामी उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९४ टक्के किंवा त्याहून अधिक आहे. सप्टेंबरमध्ये तो सरासरीपेक्षा २० मिमी कमी असेल.

या प्रदेशांनाही फटकाउत्तर प्रदेशच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये २५ टक्के कमी, मध्य प्रदेशात १० टक्के कमी पाऊस झाला. याशिवाय केरळ, झारखंड, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्येही कमी पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस