शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मोदी सरकारच्या एका निर्णयानं अरब देशांचं टेन्शन वाढणार! केंद्र सरकार मोठं पाऊल उचलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 15:13 IST

साखर निर्यातीवर बंदी घालण्याची ही भारताची सात वर्षांतील पहिली वेळ असेल.

पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन घटले आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकार साखर निर्यातीवर प्रतिबंध घालू शकते. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी म्हटले आहे की, भारत ऑक्टोबर महिन्यापासून पुढील 11 महिन्यांसाठी साखर निर्यातीवर बंदी घालू शकतो. साखर निर्यातीवर बंदी घालण्याची ही भारताची सात वर्षांतील पहिली वेळ असेल.

भारत पुढील महिन्यापासून साखर निर्यातीव प्रतिबंध घालू शखतो, अशी माहिती समोर आल्यानंतर, अरब देशांचे टेन्शन वाढले आहे. कारण भारताने यापूर्वी तांदूळ आणि गव्हाच्या निर्यातीवरही प्रतिबंध लादले आहे. एवढेच नाही, तर  कांद्याच्या निर्यातीवरही जबरदस्त शुल्क लावण्यात आले आहे. यामुळे अरब देशांमध्ये या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आता साखरे वरील निर्यात बंदीच्या नर्णयानंतर, अरब देशांत साखरेचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील.

भारतातील साखरेची सर्वाधिक निर्यात अरब देशांत -सौदी अरेबियाच्या एका न्यूज वेबसाइटने म्हटल्यानुसार, भारताने साखर निर्यातीवर प्रतिबंध लादणे अरब देशांसाठीही चिंतेचा विषय आहे. कारणम भारताच्या एकूण साखर उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक साखरेची निर्यात अरब देशांमध्ये होते.

आधीच साखरेचे दर गेल्या अनेक वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत. यातच भारतातील उसाचे उत्पादन घटल्याने, जागतिक बाजारात साखरेच्या किमती वाढतील. परिणामी जागतिक बाजारपेठेत आणि प्रामुख्याने अरबस्तानात महागाई वाढण्याची मोठी शक्यता आहे, कारण अरब देशांकडून भारतातूनच सर्वाधिक साखर आयात केली जाते.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsaudi arabiaसौदी अरेबियाsugarcaneऊसInflationमहागाई