शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:13 IST

राजस्थानची राजधानी जयपूरहून प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणाऱ्या आठ जणांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कारने बसला पाठिमागून धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक जयपूरहून प्रयागराजला महाकुंभात स्नान करण्यासाठी जात होते. हा अपघात दुडू परिसरात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, एका कार आणि रोडवेज बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसचा टायर फुटल्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन कारला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले.

'सबका साथ, सबका विकास' काँग्रेसला कधीच कळणार नाही; राज्यसभेतून पीएम मोदींचा हल्लाबोल

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतांची ओळख पटवली आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, जोधपूर रोडवेज डेपोची बस जयपूरहून अजमेरला जात असताना अचानक बसचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक तोडून अजमेरहून जयपूरला येणाऱ्या इकोला धडकली. यामध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्या ८ जणांचा मृत्यू झाला.

सर्व मृत पुरुष आहेत जे भिलवाडाच्या कोटडी भागातील रहिवासी आहेत. हे लोक प्रयागराजमध्ये महाकुंभ स्नान करण्यासाठी जात होते पण त्यापूर्वीच ते अपघाताचे बळी ठरले. दिनेश रेगर, नारायण, बबलू मेवाडा, किशन, रविकांत, प्रमोद सुथार, बाबू रेगर आणि प्रकाश मेवाडा अशी मृतांची नावे आहेत.

बसमधील प्रवासी मोहन सिंह, माया नायक आणि गुन्नू जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या मदतीने पोलिसांनी बस आणि खराब झालेली कार रस्त्यावरून बाजूला केली आणि वाहतूक पुन्हा सुरू केली. अपघात इतका भीषण होता की बसला धडकल्यानंतर कारचे तुकडे झाले.

टॅग्स :Accidentअपघातcarकार