शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

३०० वर्षांची परंपरा... 'रोजा'ची माहिती देण्यासाठी दररोज २ वेळा डागली जाते तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:13 IST

मध्य प्रदेशचा रायसन जिल्ह्यात आजही जुनीच ३०० वर्षांची परंपरा पाळून रमजानच्या रोजाची माहिती दिली जाते.

मुस्लीम बांधवांसाठीची पवित्र महिना असलेल्या रमजानच्या महिन्याला सुरुवात झालीय. त्यानुसार, या महिन्यात रोजा पकडण्यात येतो. सकाळी दिवस उजाडण्यापूर्वी आणि सध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर रोजा धरला व सोडला जातो. म्हणजेच, सेहरी आणि इफ्तारची वेळ मुस्लीम बांधवांना कळवलो जाते. त्यानुसार, ते रोजा उपवासाची सुरुवात व सांगता करतात. जवळपास महिनाभर रोजा पकडण्याची परंपरा मुस्लीम बांधवांमध्ये आहे. काळानुसार तंत्रज्ञान विकसित झाल्याने सेहरी आणि इफ्तारची वेळ ही वेगवेगळ्या माध्यमांतून सांगण्यात येते. मात्र, मध्य प्रदेशातील राससेन किल्ल्यावरुन दोनवेळा तोफ चालवूनच रोजाची माहिती दिली जाते. 

मध्य प्रदेशचा रायसन जिल्ह्यात आजही जुनीच ३०० वर्षांची परंपरा पाळून रमजानच्या रोजाची माहिती दिली जाते. विशेष म्हणजे हिंदू कुटुंबातील सदस्यही ढोल वाजवून या रोजा धरणाऱ्या मुस्लीम बांधवाना झोपेतून जागे करतात. भोपाळपासून जवळपास ४७ किमी अंतरावर असलेल्या रायसन जिल्ह्यात आजही ही परंपरा जोपसत किल्ल्यावरुन रोजाच्या वेळेची माहिती दिली. तोफेच्या आवाजाने एखाद्या नवख्या व्यक्तीला भूकंप झाला की काय, किंवा गुढ आवाज आला की काय, असेच वाटेल. 

रोजाची माहिती देण्यासाठी रायसन किल्ल्याच्या टेकडीवरुन पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळेत तोफ डागली जाते. या तोफेच्या आवाजाने परिसरातील ३५ गावांतील मुस्लीम बांधवांना रोजा पकडण्याची आणि सोडण्याची वेळ समजते. ३०० वर्षांपूर्वी राजा-नवाबांचे शासन होते, तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे. कारण, त्यावेळी, रोजाची माहिती देण्यासाठी इतर साधनसामुग्री नव्हती. त्यामुळे, किल्ल्यावरुन तोफेचा आवाज करत गावाला राजाच्या सहेरी आणि इफ्तारची माहिती दिली जात, ती परंपरा आजही येथे पाहायला मिळते. 

 

टॅग्स :Muslimमुस्लीमMadhya Pradeshमध्य प्रदेशRamzanरमजान