शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

९० गाड्यांचा वेग रेल्वेने वाढविला

By admin | Updated: October 25, 2015 04:07 IST

भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११०

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११० मिनिटांची बचत होणार आहे.भारतातील रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे असली तरीही तिचा वेग फारच कमी आहे. जगभरातील रेल्वेगाड्यांनी गेल्या काही दशकांत आपल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला असला तरीही भारतात मात्र तसा वाढविण्यात आला नाही. भारतीय रेल्वे अजूनही ताशी ५० ते ५२ कि. मी. वेगाने धावते.या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत प्रथमच ९० गाड्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८९ एक्स्प्रेस आणि सवारी गाड्यांचा वेग प्रतितास पाच कि. मी.ने वाढवून ६० कि.मी. प्रतितास केला जाणार आहे. प्रवासास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेग वाढविण्यात येणारे अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग ताशी १५० कि. मी. आहे. तो आणखी सात कि. मी.ने वाढविण्यात आला आहे.गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ८९ गाड्यांचा वेग वाढविण्यात आल्याने १० ते ११० मिनिटांची बचत झाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास पाहता हे खूप मोठे यश आहे. मार्ग कमी व गाड्या जास्त यामुळे खरे तर गाड्यांचा वेग कमी झाला होता. हावड्याहून निघणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेगही केवळ १० कि. मी. प्रतितासाने वाढविला आहे. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. ते पाहता नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आल्याने २५ मिनिटांची, तर नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा वेग वाढविल्याने तब्बल ११० मिनिटांची बचत झाली आहे. मुंबई-अहमदाबाद गाडीचा वेग वाढल्याने २५ मिनिटे कमी लागतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)