शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मणिपूरमध्ये दरडी कोसळून ९ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:20 IST

णिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.

इंफाळ - मणिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.तामेंगलाँग हा आसाममधील नॉर्थ कचर हिल व नागालँडच्या पेरेन जिल्ह्याला लागून आहे. मंगळवारी रात्रीपासून तीन ते चार तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, दरडींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावलेली आठ मुले ही अठरा वर्षे वयाखालील आहेत.त्यापैकी एका मुलाची आईदेखील या दुर्घटनेत बळी पडली आहे. तामेंगलाँग जिल्ह्यातील न्यू सालेम, नेइगलाँग, रामगईलाँग या तीन ठिकाणी जेव्हा दरडी कोसळल्या तेव्हा त्या परिसरातील लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे कोणालाही स्वत:च्या बचावासाठी दुर्दैवाने काहीही प्रयत्नही करता येणे शक्य झाले नाही. न्यू सालेम येथे दरडीखाली दबून ठार झालेल्या पाच जणांमध्ये कैथुआंग रिमेई (४४) यांच्या दोन मुली व तीन मुलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)तीन वर्षांपूर्वी घडली होती अशीच दुर्घटनाम्यानमारच्या सीमेलगत असलेल्या मणिपूरमधील चंडेल जिल्ह्यातील जौमोल गावामध्ये आॅगस्ट २०१५मध्ये दरडी कोसळून २० जण ठार झाले होते. त्यानंतर अशा प्रकारची राज्यातील सर्वात भीषण घटना बुधवारी पहाटे घडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या