शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मणिपूरमध्ये दरडी कोसळून ९ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:20 IST

णिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.

इंफाळ - मणिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.तामेंगलाँग हा आसाममधील नॉर्थ कचर हिल व नागालँडच्या पेरेन जिल्ह्याला लागून आहे. मंगळवारी रात्रीपासून तीन ते चार तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, दरडींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावलेली आठ मुले ही अठरा वर्षे वयाखालील आहेत.त्यापैकी एका मुलाची आईदेखील या दुर्घटनेत बळी पडली आहे. तामेंगलाँग जिल्ह्यातील न्यू सालेम, नेइगलाँग, रामगईलाँग या तीन ठिकाणी जेव्हा दरडी कोसळल्या तेव्हा त्या परिसरातील लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे कोणालाही स्वत:च्या बचावासाठी दुर्दैवाने काहीही प्रयत्नही करता येणे शक्य झाले नाही. न्यू सालेम येथे दरडीखाली दबून ठार झालेल्या पाच जणांमध्ये कैथुआंग रिमेई (४४) यांच्या दोन मुली व तीन मुलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)तीन वर्षांपूर्वी घडली होती अशीच दुर्घटनाम्यानमारच्या सीमेलगत असलेल्या मणिपूरमधील चंडेल जिल्ह्यातील जौमोल गावामध्ये आॅगस्ट २०१५मध्ये दरडी कोसळून २० जण ठार झाले होते. त्यानंतर अशा प्रकारची राज्यातील सर्वात भीषण घटना बुधवारी पहाटे घडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या