शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पाकिस्तानी तुरुंगातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका, ३ वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 22:33 IST

Indian Fisharmen: पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.

पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बडोद्यातून या मच्छिमारांना दिवाळीदिवसी आपल्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी बसमधून गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावल येथे नेण्यात आले. 

या मच्छिमारांची पाकिस्तानकडून गुरुवारी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पंजाबमधील अटारी-वाघा सरहद्दीवर गुजरातच्या मत्स्यपालन विभागाच्या एका टीमकडे सोपवण्यात आले होते. २०२० मध्ये हे मच्छिमार मासे पडकण्यासाठी गेले असताना ते भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तिथे पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले होते.

सुटका करण्यात आलेल्या ८० मच्छिमारांमधील ५९ मच्छिमार गिर सोमनाथ जिल्हातील,  १५ देवभूमी द्वारका येथील, २ जामनगर आणि एक अमरेली येथील आहेत. तर तीन मच्छिमार हे दीव येथील आहेत.

दरम्यान, अजून २०० मच्छिमार हे पाकिस्तानमधील विविध तुरुंगामध्ये कैदेत आहेत. सुटका झालेल्या मच्छिमारांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता येणार आहे. दरम्यान, यावर्षी मे आणि जून महिन्यामध्ये पाकिस्तानच्या सरकारने सुमारे ४०० भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.  

टॅग्स :fishermanमच्छीमारGujaratगुजरातIndiaभारतPakistanपाकिस्तान