शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटी द्या , शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:13 IST

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे.

- हरीष गुप्ता नवी दिल्ली : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे. गंभीर कृृषी संकटामुळे या प्रस्तावाकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.राष्ट्रपती भवनात झालेल्या राज्यपालांच्या संमेलनादरम्यान त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील दूरवरच्या आदिवासी भागात मोबाइल आणि टेलिफोनच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, मोबाइल कनेक्टिव्हिटी नसल्याने लोकांना चिकित्सा आणि आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात अडथळे येत आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना सेवा देण्याबाबत या अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, हा मुद्दा राज्याच्या नंदुरबार, गडचिरोली, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात तीव्र आहे.महाराष्ट्रातील राजभवनात त्यांच्या पुढाकारातून केलेल्या एका कामाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एक मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यातील राजभवनात स्थापन करण्यात आला आहे. देशातील सर्व राजभवनांपैकी हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. पहिल्या विश्व युद्धातील एका भुयाराचा मुंबईतील राजभवनात शोध लागल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, हे भुयार संरक्षित केले जात असून, या ठिकाणी आधुनिक संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि सहभागाचे प्रदर्शन यात असेल.

टॅग्स :Farmerशेतकरी