शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आसाममध्ये पुराचा ७० लाख लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 22:43 IST

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे

गुवाहाटी : आसाममध्ये पुराचा कहर सुरूच असून ८० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर ७० लाख लोकांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पाउस आणि पुरामुळे राज्यातील ३३ पैकी २४ जिल्हे प्रभावित झाले आहेत.

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे. लोकांना आणि जनावरांनाही या पुरातून बाहेर काढले जात असून शिबिरात ठेवले जात आहे. एकीकडे कोरोनामुळे लोक त्रस्त असताना राज्यात पुरामुळे आणखी संकट वाढले आहे. तरीही आमचे राज्य ही लढाई लढत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार लोकांना सर्वोतोपरी मदत करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली होती आणि राज्यातील सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले होेते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बह्मपुत्रा, धनसिरी, भारली, कोपिली, बेकी, कुसियारा आणि संकोच या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

टॅग्स :floodपूर