शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

चार टप्प्यांत ६७ टक्के मतदान, ४५ कोटी लोकांनी बजावला हक्क; निवडणूक आयोगाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 08:37 IST

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी झाली १ टक्का घट

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांच्या एकत्रित मतदानाची आकडेवारी ६६.९५ टक्के होत असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आहे. सुमारे ९७ कोटी मतदारांपैकी ४५.१० कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

यासंदर्भात आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की २०१९मध्ये चार टप्प्यांत ६८.२४ टक्के मतदान झाले हाेते. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे. 

आयाेग प्रयत्नशील

जास्त मतदानासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध संस्था, इन्फ्लुएन्सर, नामवंत व्यक्तींनी सहकार्य देऊ केले आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले. लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये २३ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील ३७९ जागांकरिता मतदान झाले आहे.

गेल्या निवडणुकीत काय झाले?

चाैथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांतील चौथ्या टप्प्याच्या तुलनेत हे मतदान ३.६५ टक्क्यांनी अधिक होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये ६५.६८ टक्के मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी ६८.४ टक्के होती. दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाले होते. २०१९ साली ही आकडेवारी ६९.६४ टक्के होती. यावेळी पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के तर २०१९च्या निवडणुकांत ६९.४३ टक्के मतदान झाले होते.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग