शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"देशात 5G गतिमान होतंय; 6G च्या क्षेत्रातही भारत जगाचं नेतृत्व करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:24 IST

आपण जेव्हा भविष्यावर बोलत असतो, तेव्हा पुढील दशक किंवा शताब्दीबद्दल भाष्य करतो

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे ७ व्या भारतीय मोबाईल काँग्रेस २०२३ चे उद्घाटन केले. यावेळी, देशातील १०० शिक्षणसंस्थांसाठी ५ जी युजकॅस लॅब देण्याची घोषणा केली. भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात २७ ते २९ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. 

याप्रसंगी बोलताना मोदींनी म्हटले की, आपण जेव्हा भविष्यावर बोलत असतो, तेव्हा पुढील दशक किंवा शताब्दीबद्दल भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचं नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात ५ जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट ६जी च्या क्षेत्रातही जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे, असे मोदींनी म्हटले.

दूरसंचार आणि औद्योगिक क्षेत्रातील भारताच्या अविश्वसनीय प्रगतीला जगासमोर ठेवण्याचं काम या तीन दिवसांत होत आहे. आयएमसी २०२३ मध्ये जवळपास २२ देशांतील १ लाखांपेक्षा अधिक उद्योग जगतातील मान्यवर सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये, जवळपास ५००० सीईओ दर्जाचे प्रतिनिधी, २३० सादरकर्ते आणि ४०० स्टार्टअप व इतरही हितधारक सहभागी आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMobileमोबाइल5G५जीIndiaभारत