शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

निमलष्करी दलांमध्ये ५४ हजारांची महाभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:44 PM

सीआरपीएफमध्ये २१ हजारांहून अधिक जागा

नवी दिल्ली : सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपीसारख्या निमलष्करी दलांमध्ये ५४ हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यातील एकट्या सीआरपीएफमध्ये सर्वात जास्त म्हणजे २१,५६६ जवानांची भरती करण्यात येतील.स्टाफ सीलेक्शन कमिशनतर्फे या महाभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ४७३०७ पुरुष व ७६४६ महिला जवानांची कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात येणार आहे. सीआयएसएफ, सशस्त्र सीमा दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एसएसएफ) यांच्यासाठीही ही भरती होणार आहे.सूत्रांनी सांगितले की, निमलष्करी दलांमध्ये नव्या बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जवानांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२० आॅगस्टपर्यंत मुदतया पदांसाठी १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत, असे सुचविण्यात आले आहे. अर्जदार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा, शारीरिक क्षमतेची चाचणी, अंतिम फेरीतील वैद्यकीय चाचणी अशा विविध प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल