शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड; गुजरातमधील गावात प्रचारावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 07:53 IST

गुजरातमध्ये राजसमाधीयाला या नावाचे एक गाव आहे. या गावात कमालीची स्वच्छता केली जाते.

बडोदा : गुजरातमधील एका गावात कोणत्याही निवडणुकीत मतदान न केल्यास मतदाराला चक्क 51 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तर राजकीय पक्षांच्या प्रचारालाही या गावामध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बद्दल दोन्ही पक्षांना निम्मी निम्मी मते घालण्याची शक्कल या गावकऱ्यांनी शोधली आहे.

 गुजरातमध्ये राजसमाधीयाला या नावाचे एक गाव आहे. या गावात कमालीची स्वच्छता केली जाते. हरदेव सिंह जडेजा हे जेव्हा सरपंच झाले होते, तेव्हापासून या गावामध्ये निवडणुकांचा प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण गावकऱ्यांनी असे सांगितले की, प्रचारामुळे प्रदुषण होते. तसेच मतदानही सक्तीचे करण्यात आले आहे. मतदान न केल्यास त्या व्यक्तीला 51 रुपयांचा दंड भरावा लागतो. प्रचार करायलाच जर कोणी आला नाही,  मग मत कोणाला देणार? तर यावरही गावकऱ्यांनी उपाय शोधून ठेवला आहे. 

दोन पक्षांचे उमेदवार जर निवडणुकीला उभे असतील तर गावातील एकूण मतांपैकी निम्मी मते एकाला तर निम्मी मते दुसऱ्या उमेदवाराला घालण्यात येतात. 

महत्वाचे म्हणजे या गावाने आपली एक आदर्श नियमावलीच जारी केली आहे. जातीयवादाला या गावात थारा नाही. 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी रिकामे बसायचे नाही. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, अशा काही नियमांबरोबरच काही चुका केल्यास दंडही आकारण्याच येतो. यापैकीच एक म्हणजे मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड. दंडाची रक्कम 51 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे. 

- उघड्यावर, गावात कचरा टाकल्यास 51 रुपयांचा दंड- प्लॅस्टिक पिशव्या फेकल्यास 51 रुपयांचा दंड- गुटखा खाल्ल्यास 51 रुपयांचा दंड- मद्यप्राशन 500 रुपयांचा दंड- खोटा साक्षीदार बनल्यास 251 रुपये दंड

- ग्राम पंचायतीचा कर थकवल्यास, अतिक्रमण केल्यास, सार्वजनिक ठिकाणी एखाद्यावर टीका केल्यास 251 रुपयांचा दंड- झाडांना हानी किंवा तोडल्यास 500 रुपयांचा दंड - लोक अदालतीला न विचारता पोलिसांत किंवा न्यायालयात गेल्यास 500 रुपयांचा दंड- फटाक्यांचा वापर किंवा अंधश्रद्धा बाळगल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. 

टॅग्स :Gujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान