शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

५१% भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:29 IST

भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे

नवी दिल्ली : भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०१७ मधून ही माहिती समोर आली आहे.भारतातील अर्ध्याहून अधिक महिला अ‍ॅनेमियाशी (अशक्तपणा) झगडत आहेत, तर २२ टक्के वयस्क महिलांचे वजन अधिक आहे. हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता असणाºया देशांत भारताखालोखाल चीन, पाकिस्तान, नायजेरिया आणि इंडोनेशिया आहेत.जगातील १४० देशातील स्थितीचे यात विश्लेषण करण्यात आले आहे. काही सरकारांनी ही समस्या ओळखण्यास सुरुवात केली आहे, पण भारताने याबाबत काही प्रगती केली नाही. विशेषत: भारतात आई बनण्याच्या वयात महिलांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. २०१६ मध्ये अहवालातून स्पष्ट झाले होते की, ४८ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे.डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, भारतात अ‍ॅनेमियाच्या कारणामागे के वळ पोषण हे कारण नाही, तर स्वच्छतेकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हेही कारण आहे. प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदू तनेजा यांचे म्हणणे आहे की, प्रजननाच्या वयात अ‍ॅनेमिया महिला आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करतो.

टॅग्स :Indiaभारत