शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोज ५०० जण सोडतात भारतीय नागरिकत्व; धक्कादायक माहिती समोर, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 07:19 IST

केंद्र सरकार विदेशात राहणाऱ्या भारतीयांना जोडण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहे.

केंद्र सरकार विदेशात राहणाऱ्या भारतीयांना जोडण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहे. अशातच हे वास्तव पुढे आले आहे की, दरवर्षी १.८० लाख जण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशात स्थायिक होत आहेत.

११ वर्षांत १६ लाखांहून अधिक जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले. हे प्रमाण दररोज  सरासरी ४०० इतके होते. २०२१ व २०२२ मध्ये हा वेग वाढला आहे. आता हे प्रमाण दिवसाला सरासरी  ५०० इतके आहे.

देश सोडण्याचे कारण काय?

  • देशात वाढणारे अपराध व व्यवसायासाठी कमी संधी
  • महिला व मुलांसाठी सुरक्षित वातावरण हवे
  • आधुनिक जीवनशैली आणि प्रदूषणमुक्त हवा
  • कमाईच्या अधिक संधी आणि कमी कर
  • परिवारासाठी चांगल्या आरोग्य सुविधा
  • मुलांच्या भविष्यासाठी 

देशाचे काय होतेय नुकसान?

  • श्रीमंत उद्योपतींनी बस्तान देशाबाहेर हलवल्याने नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे.
  • कर वाचविण्यासाठी उद्योगपती भारत सोडतात. त्यामुळे संकलनावर प्रतिकूल परिणाम.

ब्रेन ड्रेन : एका पाहणीनुसार, १९९६ ते २०१५ या काळात बोर्ड परीक्षांमधील निम्म्याहून अधिक टॉप रँकर्स नोकरी-व्यवसायासाठी देशाबाहेर गेले आहेत व तिथेच स्थायिक झाले आहेत. या हुशारीचा देशाला काहीही उपयोग होत नाही.

किती जणांनी देश सोडला?२०११    १,२२,८१९२०१२    १,२०,९२३२०१३    १,३१,४०५२०१४    १,२९,३२८२०१५    १,३१,४८९२०१६    १,४१,६०३२०१७    १,३३,०४९२०१८    १,३४,५६१२०१९    १,४४,०१७२०२०    ८५,२५६२०२१    १,६३,३७०२०२२*    १,८४,७४१ (*३१ ऑक्टोबरपर्यंत)(स्रोत : सरकारने लोकसभेत दिलेली माहिती)

 

टॅग्स :Indiaभारत