शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:49 IST

नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कु-हाड कोसळली.

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. देशात बेकारीचे प्रमाण दुप्पट होऊन ते ६ टक्के झाले, असा निष्कर्ष अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेन्टने अहवालात काढला आहे.नोटाबंदीच्या काही महिने आधी एप्रिल, २०१६मध्ये ग्रामीण पुरुष कामगारांचे प्रमाण ७२ टक्के होते, ते डिसेंबर, २०१८मध्ये ६८ टक्क्यांवर घसरले. याच कालावधीत शहरांतील पुरुष कामगारांचे प्रमाण ६८ टक्क्यांवरून ६५ टक्के झाले.उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना रोजगार हवा आहे, पण सरकारी नोकऱ्यांच्या संधी कमी आहेत. खासगी क्षेत्रात विकास व रोजगाराच्या संधी यांचाही ताळेबंद बसत नाही. यास नोटाबंदी व जीएसटी हे कारण आहे. नोटाबंदीने रोजगाराच्या संधी नष्ट झाल्या. ती पोकळी भरून निघालेली नाही.>शहरी हमी योजना हवीरोजगाराच्या संधी नष्ट झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील २० ते २४ वर्षे वयोगटांतील युवकांना बसला. ग्रामीण भागातील १५ ते २९ वर्षे वयात बेकारीचे प्रमाण ८० टक्के तर शहरांत ७७ टक्के आहे. बेकारीचा अर्थव्यवस्था व समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यावर मनरेगाप्रमाणे शहरांत वर्षाला किमान शंभर दिवस रोज ५०० रुपये रोजगाराची हमी देणारी शहरी रोजगार हमी योजना राबवावी, असा उपाय अहवालात सुचविला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी