शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सौदीत ४५० भारतीय कामगार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 06:12 IST

बेरोजगारी, कामाच्या परवान्याची मुदत संपल्याने भीक मागण्याची वेळ

हैदराबाद : कोविड-१९ च्या साथीचा सौदी अरबियातील भारतीय कामगारांनाही फटका बसला असून बेरोजगारीमुळे आणि कामाच्या परवान्याची मुदतही संपल्याने ४५० भारतीय कामगारांवर जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली. तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्टÑातील कामगारांच्या कामासाठीच्या परवान्याची मुदत संपल्याने जगण्यासाठी त्यांना भीक मागून जगण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

एका कामगाराने व्हिडिओत सांगितले की, माझ्या भावाचे निधन झाले असून आईची प्रकृती गंभीर आहे. मला भारतात पाठवा. डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आलेल्या कामगारात उत्तर प्रदेशचे ३९, बिहार १०, तेलगंणा ५ आणि महाराष्टÑ, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या प्रत्येकी चौघांचा समावेश आहे. सौदी अरबियात २६ लाख भारतीय काम करतात. यापैकी २.४ लाख भारतीयांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केली होती.यापैकी ४९,००० कामगार भारतात परतले आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते आणि एमबीटी नेते अजमद उल्लाह खान यांनी सांगितले की, मुदत संपल्यानंतरही वास्तव्य केल्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भारतीय कामगारांची रवानगी स्थानबद्ध केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्टÑमंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी आणि सौदी अरेबियातील भारतीय राजदूत औसफ सईद यांना पत्राद्वारे या भारतीय कामगारांना केंद्र सरकराने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जेद्दाहस्थित भारतीय महावाणिज्य दूतावासाने सांगितले की, वाणिज्य दूतावास आणि विदेश मंत्रालय आणि सौदी सरकारशी संपर्कात आहे. प्रवासी भारतीय साह्यता केंद्राने या कामगारांना भारतात आणण्यासाठी त्यांचे फोन नंबर, कुटुंबांचे पत्ते मागावले आहेत.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबिया