शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

४१ मुत्सद्दींना भारतातून चालते होण्याचा आदेश; सर्वांना परत बोलवा; कॅनडाला बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 06:51 IST

भारताने कॅनडाला आपल्या ४१ मुत्सद्दींना परत बोलावण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : भारताने कॅनडाला आपल्या ४१ मुत्सद्दींना परत बोलावण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचा दावा वृत्तात केला आहे.

वृत्तानुसार, या ४१ मुत्सद्दींपैकी जे अंतिम मुदतीनंतर भारतात राहतील, त्यांची सूट आणि इतर फायदे थांबवले जातील. त्यांचे राजनैतिक संरक्षण काढून घेतले जाईल. देशात कॅनडाचे सुमारे ६२ मुत्सद्दी कार्यरत आहेत. व्हिएन्ना करारांतर्गत परदेशातील मुत्सद्दींवर कोणताही खटला चालवता येत नाही आणि त्यांना अटकही करता येत नाही. तथापि, एखाद्या मुत्सद्दीने गुन्हा केल्यास त्याला त्याच्या मायदेशी परत पाठवत तेथे कारवाई केली जाते.

कॅनडाला सहकार्य करा...

हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूच्या तपासात कॅनडाला सहकार्य करण्याचे आवाहन अमेरिकेने भारताला केले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे.